बुलढाण्यात विजयी झालेल्या स्पर्धकांचे यवतमाळला जाण्यासाठी फरफट
बुलढाणा, ६ डिसेंबर (गुड इव्हिनिंग सिटी): युवकांमधील प्रतिभेला वाव तसेच त्यांच्या व्यक्तीमत्व जडणघडणीला सुयोग्य आकार मिळावा म्हणून राज्य क्रीडा विभागाकडून प्रत्येक जिल्ह्यात जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन केले जाते. बुलढाण्यातही कालच, युवा महोत्सव पार पडला. पण बुलढाणा जिल्हा क्रीडा विभागाच्या आयोजनात युवकांना दिशा मिळण्याऐवजी त्यांची दहा झाली आणि त्यांचे सबलीकरण करण्याऐवजी खबीकरण’ झाले, बुलढाण्यात संध्याकाळी स्पर्धेचा निकाल लागतो आणि दूसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता यवतमाळला विभागीय महोत्सवासाठी पोहोचायचे, हे दिव्य विजेत्यांना करावे लागले, ते बुलढाणा जिल्हा क्रीडा विभागाच्या (अव) कृपेमुळे..! महोत्सवाचा ‘खेळ मांडला, काल, ५ डिसेंबर रोजी जिल्हा क्रीडा संकुलच्या बॅडमिंटन हॉलमध्ये जिल्हास्तरीय युवा महोत्सव पार पडला, विज्ञान व तंत्रज्ञान यामधील नवसंकल्पनेसह १५ ते २९ वर्ष वयोमर्यादेतील युवकांसाठी सदर युवा महोत्सव होता. यात कविता लेखन, कथा लेखन, मोबाईल फोटोग्राफी, चित्रकला स्पर्धा, वकृत्य स्पर्धा, लोकनृत्य समूह, लोकगीत समूह, युथ आयकॉन, विज्ञान मेळावा समूह आणि वैयक्तीक असे विविध प्रकार या महोत्सवात स्पर्धेसाठी होते. बुलढाण्यापासून २७० किलोमिटर अंतरावर असलेल्या यवतमाळला पोहोचण्यासाठी किमान ६ तास लागतात. रात्री बुलढाण्यातून कुठलीही बस यवमताळसाठी उपलब्ध नाही आणि सकाळी निघायचे म्हटले तर सकाळी ९ वाजेपर्यंत करो पोहोचणार ? अर्थातच जिल्हा क्रीडा विभागाने युवा जिल्हाभरातून स्पर्धक आले. विविध प्रकारांमध्ये आपले कलागुण सादर करून अनेक युवकांनी परीक्षकांचे लक्ष वेधले. अनेकदा परीक्षणाबाबतही तक्रारी येतात. पण यावर्षी आल्या नाहीत. कदाचित अचूक परीक्षण झाले असावे, तो भाग जाऊ द्या. स्पर्धा दिवसभर सुरु होत्या. झालेल्या युवकांचे मोठ्या प्रमाणात मानसिक चाबीकरण झाले, संध्याकाळी निकाल त्याला जबाबदार कोण? जे युवक याउपरही खाजगी वाहनाद्वारे रात्रभर जागून यवतमाळला पोहोचले असतील, आला, किमान ५.३० वाजेच्या त्यांना पडलेल्या कटाला, त्रासाला जबाबदार कोण ? आणि जे पोहोचू शकले नाही, त्यासाठी कुणाला दोषी धरावे, यात सुमारास विजेत्यांची नावे घोषित झाली. त्यांना तातडीने पत्र देण्यात आले. त्या पत्रात दूसऱ्या दिवशी, म्हणजे ७ युवकांचे चुकले कुठे । गुड इव्हिनिंग सिटीने याबाबत खातरजमा केली असता कळले की, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बुलढाणा यांनी केलेला ‘शहाणपणा’ युवकांना भोवलाय. जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन ६ डिसेंबर पूर्वीही करता आले असते. दोन दिवस आधी जिल्हास्तराचा महोत्सव पार पडला असता तर विजयी स्पर्धकांना ७ डिसेंबरला यवतमाळला जाण्यासाठी निवांत वेळ मिळाला असता, त्यांना सरावासाठीही अवधी मिळाला असता. यापूर्वी असेच झालेले आहे. परंतु याबाबत कुठलाच विचार न करता बुलढाणा जिल्हा पिडा अधिकाली कार्यालयाने यावर्षी गोंधळात गाँधळ घडविला. व्यायामशाळा, क्रीडा साहित्य वाटप आणि खुल्या प्रांगणांमध्ये जीमचे साहित्य वाटपाच्या मलीद्यात लक्ष असेल तर ज्यात काही मिळत नाही, डिसेंबरला अमरावती विभागीय युवा महोत्सवासाठी अमोलकचंद महाविद्यालय, गोंधणी रोड, यवतमाळ येथे वेळेवर उपस्थित राहण्याचे कळविण्यात आले. ती वेळ होती सकाळी ९ वाजेची… उपरोक्त प्रकारांमध्ये विजयी झालेल्या जवळपास ५० पेक्षा अधिक युवक-युवतींना यवतमाळला दूसऱ्याच दिवशी पोहोचणे आवश्यक होते. रात्रीतून बस नाही, सकाळी निघाले तर दुपारी पोहोचणार.. म्हणजे स्पर्धेत न पोहोचल्यामुळे आपोआप स्पर्धेतून बाद होणार बुलढाणा जिल्ह्याची मानहानी होईल तो भाग सोडा परंतु विजयी उलट डोक्याला ताप असतो, त्या युवा महोत्सवाकडे लक्ष तरी कोण देणार ! अशा या ‘महान’ बुलढाणा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाला कोपरापासून ‘कर’ जोडायला हवे.